शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:31 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

साबरकांठा : विश्वगुरू बनण्यासाठी भारताने वेद आणि संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. श्री भगवान याज्ञवल्क वेदतत्त्वज्ञान योगाश्रम ट्रस्टच्या वतीने गुजरातमधील मुडेती गावामध्ये आयोजिलेल्या वेद संस्कृती ज्ञान गौरव समारंभात ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती ही कधीही सनातनी नव्हती. या संस्कृतीत काळानुसार योग्य बदल झाले. कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये अशी बंधने भारतीय संस्कृतीने कधीच घातलेली नाहीत. या देशात निर्माण झालेल्या वेदांतील तत्त्वांचे पालन प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. भारताने आपला विकास जरूर साधावा, पण अमेरिका, चीन, रशियाप्रमाणे सत्तापिपासू महाशक्ती बनण्याची गरज नाही. 

ते म्हणाले की, भारताने आपल्या योग्य आचरणातून जगाला शांतता, प्रेम आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारा देश बनले पाहिजे. भारत हा सर्वांची एकजूट साधणारा, विश्वगुरू बनण्याची इच्छा असलेला देश आहे. या गोष्टींसाठी वेद किंवा वेदविज्ञान, संस्कृती यांचे ज्ञान जोपासण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. हे सारे ज्ञान संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे संस्कृत शिकणेही आवश्यक आहे. संस्कृत भाषा, संगीताचे ज्ञान असेल तर विज्ञानाच्या अनेक संकल्पना सुलभरीत्या शिकता येतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

मोहन भागवत म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशांना भारताने आपल्या बाजूने उभे राहावे असे वाटत आहे. मात्र दोन्ही देश आपले मित्र आहेत, अशी भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत