शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

TMC तटस्थ! उपराष्ट्रपती निवडणुकीची समीकरणे बदलली; अल्वा यांची मते १७५ हून कमी राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:24 IST

यशवंत सिन्हा यांना मतदान केलेल्या तृणमूलने या निवडणुकीत तटस्थतेचा पवित्रा घेतला आहे. 

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली असली तरी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मिळणाऱ्या मतांची संख्या १७५हून कमीच राहील. सिन्हा यांना मतदान केलेल्या तृणमूलने या निवडणुकीत तटस्थतेचा पवित्रा घेतला आहे. 

सिन्हा यांना तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांची मते मिळाली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अल्वा यांना त्यांच्या लोकसभेच्या २३ व राज्यसभेच्या १३ खासदारांची मते मिळणार नाहीत. 

अल्वा यांना काँग्रेसचे ८४ सदस्य, द्रमुकचे ३४, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ, राजदचे सहा, समाजवादी पार्टीचे सहा अशा प्रकारे १४० मते मिळू शकतात. याशिवाय त्यांना आम आदमी पार्टी व अन्य काही छोट्या पक्षांच्या खासदारांचीही मते मिळण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे जगदीप धनखड यांना याहून कमी मते मिळणार नाहीत, असे चित्र आहे. धनखड यांना आतापर्यंत भाजप, जदयू, अपना दल (सोनेलाल), एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, एनपीपी, एमएनएफ, एनडीपीपी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांसारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस