शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:21 IST

सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल, असा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे.  

कोणाला किती जागाराजस्थानमध्ये विधानसभेसाठी एकूण 200 जागा आहेत. या सर्वेक्षणानुसार, पक्षीय बलाबल पाहिले असता काँग्रेसला 110-120 तर भाजपाला 70-80 जागा मिळतील. तर, बीएसपी 1-3 आणि इतर पक्षांना 7-9 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वसुंधरा राजेंच्या कामगिरीवर नाराजी...राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांच्या कामगिरीवर लोकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. 48 टक्के लोकांनी कामकाज खराब असल्याचे म्हटले आहे. तर 35 टक्के लोकांनी चांगली कामगिरी केल्याचे नोंदविले आहे.  

पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत राजस्थानमध्ये भाजपाला जनतेने कौल दिला नसला तरी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पसंती दर्शविली आहे. राजस्थानमध्ये 69 टक्के लोकांना नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटते. तर फक्त 23 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच, दोन टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना समान मत दर्शविले आहे. तीन टक्के लोकांनी दोघांनाही नापसंती दाखविली आहे. तर, तीन टक्के लोकांनी काहीच मत मांडले नाही.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानElectionनिवडणूक