शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 22:15 IST

राजदूत राजीव सिक्री यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

राजदूत राजीव सिक्री यांच्या Strategic Conundrums: Reshaping India's Foreign Policy या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी ते बोलत होते. नेबरहुड फर्स्ट पॉलिसीबाबतही पंतप्रधानांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये जागतिक संकटावेळी भारताचे शेजारी देश एका छत्रीखाली आश्रय घेतात. कृतींचे परिणाम होतात, असे जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानवर आपण थोडे समाधानी, धोडे असमाधानी असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया असेल तर आपण प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बांग्लादेशातील सरकारसोबत सहकार्याची वृत्ती नेहमीप्रमाणे कायम राहणार आहे. आम्ही संबंधांना सामायिक हिताच्या दृष्टिकोनातून पाहतो. तिथे झालेले राजकीय बदल आम्ही समजून घेतलेले आहेत. श्रीलंकेतील चीनची उपस्थिती पाहता भारतासाठी द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानशी भारताचे लोक-जनतेचे नाते खूप मजबूत आहे आणि अमेरिकेची उपस्थिती असलेला अफगाणिस्तान आणि त्यानंतरचा अफगाणिस्तान यात फरक आहे. भारताच्या अर्थसंकल्पात भूतानसाठी केलेली तरतूद ही संबंधांना किती प्राधान्य देते हेच दिसून येते, असे शेजारी देशासंबंधी भारताची भूमिका यावर त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तान