शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पावणेतीन लाख प्रतिज्ञापत्रे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:49 IST

Shiv Sena: शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.गेल्या १५ नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने ‘खरी शिवसेना कुणाची’ यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने अतिरिक्त कागदपत्रे २३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश ठाकरे व शिंदे गटाला दिले आहेत. यानुसार आज ठाकरे गटाने शिवसेनेच्या राज्यभरातील व तसेच विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. या प्रतिज्ञापत्रांची संख्या २ लाख ८० हजार एवढी आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, तालुका प्रमुखांसह विविध राज्यांच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्याही प्रतिज्ञापत्रांचा यात समावेश आहे.ट्रक भरून प्रतिज्ञापत्रेया प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे भरून एक ट्रक निवडणूक आयोगात गेला. या गठ्ठ्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची छायाचित्रेसुद्धा लावण्यात आलेली होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग