शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नोएडात कलम १४४ लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:30 IST

नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास 60 दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते.

नवी दिल्ली:  नोएडा प्राधिकरणाच्या गेटवर नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नोएडा आणि ग्रेनोमध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास 60 दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेकडे मोर्चा काढला आहे. नोएडा ते दिल्लीचा मार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे. महामाया उड्डाणपुलाखाली हजारो शेतकरी जमले. हजारो शेतकरी दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नोएडा आणि दिल्लीतील अनेक मार्गांवर वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डीआयजी, ऍड. सीपी (एल अँड ओ), शिवहरी मीणा म्हणाले, 'कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि सर्व सीमा 24 तासांसाठी सील करण्यात आल्या आहेत. सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आम्ही शेतकऱ्यांशी बोलत आहोत, सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. नोएडातील उद्योग मार्गाव्यतिरिक्त, रजनीगंधा ते सेक्टर-15 मेट्रो स्टेशन, चिल्ला ते सेक्टर-15 मेट्रो स्टेशन, न्यू अशोक नगर, उद्योग मार्ग यासह इतर मार्गांवर काही काळ वाहतूक वळवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीPoliceपोलिस