शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

'विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', इस्रायल-हमास संघर्षावरुन प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 15:43 IST

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे. आता वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, इस्रायल-हमास युद्धावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलेल्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 'या विनाशाचे समर्थन करणाऱ्या सरकारांना लाज वाटली पाहिजे', असं म्हटले आहे गांधी यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली आहे.

बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, नरसंहाराचे समर्थन करणाऱ्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला नाही. गाझामध्ये १० हजारांहून अधिक लोक मारले गेले, त्यापैकी जवळजवळ निम्मे मुले होती. जे निंदनीय आहे. या विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

आपल्या पोस्टमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या, WHO नुसार दर दहा मिनिटांनी एका मुलाची हत्या होत आहे. ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू होत आहे. तरीही ज्यांनी नरसंहाराचे समर्थन केले त्यांच्या विवेकबुद्धीला धक्का बसला नाही, युद्धविराम नाही, फक्त आणखी बॉम्ब, अधिक हिंसाचार, अधिक हत्या आणि अधिक दुःख, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझामधील हमासला संपवण्यासाठी इस्रायलने केलेल्या युद्धात ११,००० हून अधिक लोक मारले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, मृतांमध्ये हजारो महिला आणि लहान मुले आहेत. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस