शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 08:13 IST

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत.

कोझिकोड : भाजप लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळत नाही, अशी टीका वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली. वायनाड लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत. यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली व वायनाड या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होेते. त्यांनी वायनाड मतदारसंघ सोडला व रायबरेली मतदारसंघ कायम राखला. त्यामुळे वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक झाली. त्यात प्रियांका गांधींनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)

दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळावी : राहुल गांधी

दरड दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी यासाठी केरळ सरकारवर काँग्रेस व यूडीएफ आघाडीने दबाव आणला पाहिजे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले. प्रियांका गांधी वायनाड दौऱ्यावर आल्या असून, त्यांच्यासोबत राहुल गांधी यांचेही आगमन झाले आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची केंद्र सरकारला इच्छा नाही, असाही आरोप केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस