शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही; साप्ताहिक सुटीलाही कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:54 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १४ सप्टेंबरपासून भरविण्याची अधिसूचना मंगळवारी जारी केली.

नवी दिल्ली : कोरोना महामारीचे कडक निर्बंध पाळून घेण्यात येणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तराचा तास असणार नाही, तसेच दोन्ही सभागृहे साप्ताहिक सुटीही न घेता सलग १८ दिवस काम करतील.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १४ सप्टेंबरपासून भरविण्याची अधिसूचना मंगळवारी जारी केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून जनतेचे व देशापुढील महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास हे प्रभावी माध्यम असल्याने तो रद्द करू नये, अशी विनंती केली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आदींना फोन करून प्रश्नोत्तराच्या तासाबद्दल समजावून सांगितले.दोन्ही सभागृहांचे कामकाज असे होईलशनिवार व रविवारची सुटी न घेता १४ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरपर्यंत दररोज सलग काम.या कामकाजात प्रश्नोत्तराचा तास असणार नाही.शून्य प्रहराचा वेळ कमी केला जाईल.सदस्यांनी मांडलेल्या खासगी विधेयकांवर चर्चा होणार नाही.रोजचे कामकाज स. ९ ते दु. १ व दु. ३ ते सायं. ७ अशा प्रत्येकी चार तासांच्या दोन सत्रांत होईल.पहिला दिवस वगळता इतर दिवशी राज्यसभेची बैठक सकाळच्या सत्रात व लोकसभेची बैठक दुपारच्या सत्रात होईल.सरकार लोकशाहीचा खून करीत आहे. जेव्हा संसदेचे विशेष अधिवेशन भरविले जाते तेव्हा त्यात प्रश्नोत्तराचा तास नसतो. आता होणारे अधिवेशन विशेष नव्हे. -डेरेक ओ’ब्रायन, लोकसभा गटनेते, तृणमूल काँग्रेस

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या