शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:12 IST

दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.

डाॅ. हर्षद भाेसले, अभ्यासक, आंतरराष्ट्रीय संबंध

भारत-पाकिस्तानमध्ये आताची तणावाची स्थिती ही १९९०नंतरच्या स्थितीशी तुलना करता अधिक भीषण आहे. मुळात यावेळी युद्ध झालेलेच नाही, पण चित्र असे निर्माण केले गेले की, भारत - पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्धच सुरू झालेले आहे. पहलगाम घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न दाेन्ही देशांनी केला आहे. 

युद्ध थांबले, याचे श्रेय भारत - पाकिस्तान या दाेन्ही देशातील राजनैतिक प्रयत्नांना द्यावे लागेल. यात अमेरिकेचा काहीएक संबंध नाही. आजच्या तणावपूर्ण स्थितीचा संबंध जर आपण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याच्याशी लावला तर युद्ध झाल्यास फार माेठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. हे दाेन्ही देशांनी ओळखल्यामुळे कदाचित तणाव कमी करायचे ठरवले. यालाच आपल्याकडे शस्त्रसंधी समजली गेली. 

माझ्या मते ही शस्त्रसंधी नसून, डीएस्केलेशन आहे. संघर्षमयी वातावरण स्वत: हाेऊन कमी करण्याचे दाेन्ही देशांच्या धुरिणांनी मान्य केलेले आहे. युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधी हाेण्याचा प्रश्नच येत नाही. येणाऱ्या काळातील राजकीय अर्थकारणाचा विचार करून हा निर्णय झालेला दिसताे. दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक