शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:11 IST

Farmer News : शेतकरी आंदोलनाचा कळीचा मुद्दा; भावच मिळाला नाही तर काय?

शेतीविषयक नव्या कायद्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. नवे कायदे रद्द करा, अशी मागणी करत दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना खरी चिंता आहे किमान हमीभावाची. नवीन कायदे लागू झाले तर किमान हमीभाव रद्दबातल ठरतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. किमान हमीभाव पद्धत रद्द होणार नाही, हे केंद्राने सांगूनही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. जाणून घेऊया नेमका हमीभाव काय असतो... 

८१% शेतकऱ्यांनाच  किमान हमीभावाची  माहिती असते६% शेतकऱ्यांनाच किमान हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ होतो १०% शेतकऱ्यांना पेरणीच्या  आधीच हमीभाव माहीत असतो ६२% शेतकऱ्यांना  पेरणीनंतर हमीभाव  माहीत होतोपंजाब, आंध्र प्रदेश,  उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील १००% शेतकऱ्यांना किमान हमीभाव माहीत होता हमीभाव कसा ठरतो?कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस (सीएसीपी) हा आयोग किमान हमीभाव निश्चित करतोएखादे पीक अमाप झाले तर त्याची किंमत पडते अशावेळी किमान हमीभाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते म्हणजे किमान हमीभाव एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी विमाकवचासारखे आहे २३ पिकांसाठी किमान हमीभाव उपलब्ध त्यातील केवळ गहू आणि तांदूळ ही दोन धान्येच केंद्र सरकार हमीभावानुसार खरेदी करते. १,१७९लाख टन धान्योत्पादन २०१९ मध्ये ५१०लाख टन धान्याची खरेदी सरकारकडून गेल्या वर्षी सरकारने जेवढा म्हणून गहू किमान हमीभाव देऊन खरेदी केला त्यातील ९९ टक्के गव्हाची खरेदी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांकडून केली.३९० लाख  टन गव्हाची खरेदी सरकारकडूनयाच राज्यांकडून सरकारने गेल्या वर्षी ४० टक्के तांदळाची खरेदी केली२०१२-२०१३ या कालावधीत ९ कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त ६ टक्के लोकांनीच हमीभावानुसार धान्याची विक्री केली.गहू उत्पादक प्रमुख राज्ये१ पंजाब२ हरयाणा३ राजस्थान४ उत्तर प्रदेश५ मध्य प्रदेश 

टॅग्स :agricultureशेतीIndiaभारत