शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:11 IST

Farmer News : शेतकरी आंदोलनाचा कळीचा मुद्दा; भावच मिळाला नाही तर काय?

शेतीविषयक नव्या कायद्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. नवे कायदे रद्द करा, अशी मागणी करत दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना खरी चिंता आहे किमान हमीभावाची. नवीन कायदे लागू झाले तर किमान हमीभाव रद्दबातल ठरतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. किमान हमीभाव पद्धत रद्द होणार नाही, हे केंद्राने सांगूनही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. जाणून घेऊया नेमका हमीभाव काय असतो... 

८१% शेतकऱ्यांनाच  किमान हमीभावाची  माहिती असते६% शेतकऱ्यांनाच किमान हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ होतो १०% शेतकऱ्यांना पेरणीच्या  आधीच हमीभाव माहीत असतो ६२% शेतकऱ्यांना  पेरणीनंतर हमीभाव  माहीत होतोपंजाब, आंध्र प्रदेश,  उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील १००% शेतकऱ्यांना किमान हमीभाव माहीत होता हमीभाव कसा ठरतो?कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस (सीएसीपी) हा आयोग किमान हमीभाव निश्चित करतोएखादे पीक अमाप झाले तर त्याची किंमत पडते अशावेळी किमान हमीभाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते म्हणजे किमान हमीभाव एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी विमाकवचासारखे आहे २३ पिकांसाठी किमान हमीभाव उपलब्ध त्यातील केवळ गहू आणि तांदूळ ही दोन धान्येच केंद्र सरकार हमीभावानुसार खरेदी करते. १,१७९लाख टन धान्योत्पादन २०१९ मध्ये ५१०लाख टन धान्याची खरेदी सरकारकडून गेल्या वर्षी सरकारने जेवढा म्हणून गहू किमान हमीभाव देऊन खरेदी केला त्यातील ९९ टक्के गव्हाची खरेदी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांकडून केली.३९० लाख  टन गव्हाची खरेदी सरकारकडूनयाच राज्यांकडून सरकारने गेल्या वर्षी ४० टक्के तांदळाची खरेदी केली२०१२-२०१३ या कालावधीत ९ कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त ६ टक्के लोकांनीच हमीभावानुसार धान्याची विक्री केली.गहू उत्पादक प्रमुख राज्ये१ पंजाब२ हरयाणा३ राजस्थान४ उत्तर प्रदेश५ मध्य प्रदेश 

टॅग्स :agricultureशेतीIndiaभारत