शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...तर, राष्ट्रपती भवन, संसद भवनही नष्ट करा , ताजमहालचा वाद, सपाचे महासचिव आझम खान संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:28 IST

राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला.

रामपूर : राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला. भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी सोमवारी ताजमहालच्या इतिहासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर, आझम खान यांनी हा टोला लगावला आहे.इतिहासातून मुगल शासकांना हटविण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जाईल, असे सोम यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून आझम खान म्हणाले की, मला असे वाटते की, गुलामगिरीची सर्व प्रतीके नष्ट करायला हवीत. फक्त ताजमहलच का? संसद, राष्ट्रपती भवन, कुतुबमीनार आणि लाल किल्ला यांना हटवायला पाहिजे. ही सर्व गुलामगिरीची प्रतीके आहेत. आझम खान म्हणाले की, जर भाजपा आणि सोम हे ताजमहलला भारताचा वारसा म्हणून स्वीकारत नसतील, तर भाजपा आमदारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्मारक उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे यायला हवे.भारतमातेच्या सुपुत्रांच्या रक्त, घामातून उभारला आहे ताजमहालताजमहाल कोणी आणि का उभारला, याला महत्त्व नाही, तर भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या रक्त आणि घामातून हा ताजमहाल उभारला आहे, हे महत्त्वाचे आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे २६ आॅक्टोबर रोजी ताज नगरीत जाणार आहेत. पर्यटनाच्या योजनांची ते समीक्षा करणार आहेत. ते म्हणाले की, आग्रा येथे जाणाºया पर्यटकांना सुरक्षा आणि सुविधा देणे उत्तर प्रदेश सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही आग्रा शहरासाठी ३७० कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

टॅग्स :Taj Mahalताजमहालyogi adityanathयोगी आदित्यनाथ