शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीमाभागातील आंदोलकाच्या वाहनाची कोल्हापुरात चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:28 IST

सीमाभागातील तरुणांच्या वाहनाची आंदोलन स्थळावरून चोरी झाल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यावर संकट ओढवले आहे. 

बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथील सीमावासियांच्या भावना महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने नुकतीच 'चलो कोल्हापूर'ची हाक दिली. या अंतर्गत बेळगावमधील हजारो मराठी भाषिक कोल्हापूरला रवाना झाले. २६ डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सीमाभागातील तरुणांच्या वाहनाची आंदोलन स्थळावरून चोरी झाल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यावर संकट ओढवले आहे. 

कर्नाटकातील सरकार तरुणांवर कमी अत्याचार करते की काय म्हणून महाराष्ट्रात तरुणावर हे संकट ओढवावे ही चिंतेची बाब ठरली आहे. सीमाभागातील मराठी तरुणांवर येथील प्रशासन जाणीवपूर्वक अत्याचार करतेच. या ना त्या कारणास्तव चुकीच्या तक्रारी दाखल करून खोट्या केसेस घालण्यात येतात. या प्रकाराला कंटाळूनच तरुणांनी कर्नाटकी पाशातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र दरबारी आपली केविलवाणी परिस्थिती मांडण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव ते कोल्हापूर दौरा निश्चित केला. मात्र आंदोलनस्थळावरून गायब झालेल्या दुचाकीमुळे या मराठी तरुणांना अधिकच त्रास सोसावा लागला आहे.

अलीकडे अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांचे सत्र वाढले आहे. मात्र भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कोल्हापूर  शाहूपुरी स्थानकाच्या पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय या कार्यकर्त्याची दुचाकी लवकरात लवकर शोधून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर