शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 23:01 IST

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते.

भारतीय प्रवाशांनी भरलेले एक विमान जमैकाने दुबईला माघारी पाठवल्याप्रकरणी भारतसरकारची प्रतिक्रिया आली आहे. खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. आता यासंदर्भात, स्थानिक अधिकारी प्रवाशांच्या कागदपत्रांवर समाधानी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे की, विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले होते आणि ते 7 मे रोजी किंग्स्टनवरून निघाले होते. आपल्या साप्ताहीक प्रेस नोटमध्ये जायस्वाल यांनी म्हटले आहे, "मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये नोंदणीकृत चार्टर्ड फ्लाइट 2 मे रोजी पर्यटनाच्या उद्देशाने भारतीयांसह दुबईहून किंग्स्टनला पोहोचले. त्यांनी हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवले होते."

जायस्वाल पुढे म्हणाले, "स्थानिक अधिकारी पर्यटक म्हणून त्यांच्या कागदपत्रांवर समाधानी नव्हते. विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले. 7 मे रोजी प्रवाशांनी किंग्स्टनवरून निघाले". ‘जमैका ऑबझर्वर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 253 परदेशी प्रवासी होते. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला.

टॅग्स :Dubaiदुबईpassengerप्रवासीIndiaभारतGovernmentसरकार