शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:04 IST

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जितके सुंदर आहे तितकेच त्याचा इतिहास रंजक आहे. ही अशी राजधानी होती, जिथे देशाला १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य मिळाले तरीही ६५९ दिवसांपर्यंत स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. भोपाळचं भारतात विलीनीकरण करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष चालला. त्यानंतर १ जून १९४९ साली भोपाळचे नवाबी शासनातून मुक्त होऊन भारतात सामील झाले. तब्बल २ वर्षांनी इथे तिरंगा फडकला होता. 

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते. भोपाळ संस्थानही त्यापैकी एक होते. इथं नवाब हमीदुल्लाह खा यांना पाकिस्तानात जायचे होते परंतु ते अशक्य होते त्यामुळे त्यांनी भोपाळला स्वतंत्र संस्थान ठेवण्याचं ठरवलं होते. मध्य प्रदेशातील सध्याची राजधानी भोपाळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर १ जून १९४९ साली स्वतंत्र झाले. या दिवसाची आठवण म्हणून थे भोपाळ गौरव दिन साजरा केला जातो. 

१ जूनला भोपाळमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर कशारितीने भोपाळमध्ये तिरंगा फडकला आणि त्यासाठी लोकांना ६५९ दिवस कसा संघर्ष केला याची आठवण काढली जाते. भोपाळचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी पहिली सभा इछावरच्या चौक मैदानात आयोजित केली होती. स्वातंत्र्याची लढाई सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी किसान न्यूज पेपर प्रकाशित होत होते. भोपाळच्या लोकांनी विलीनीकरणासाठी आंदोलन पुकारले होते. त्याच काळात नर्मदा नदीकिनारी काहींनी तिरंगा फडकवला तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ युवक शहीद झाले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी रागात बीपी मेनन यांना भोपाळला पाठवून १ जून १९४९ साली भोपाळचे भारतात विलीनीकरण करून घेतले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान