शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:04 IST

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जितके सुंदर आहे तितकेच त्याचा इतिहास रंजक आहे. ही अशी राजधानी होती, जिथे देशाला १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य मिळाले तरीही ६५९ दिवसांपर्यंत स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. भोपाळचं भारतात विलीनीकरण करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष चालला. त्यानंतर १ जून १९४९ साली भोपाळचे नवाबी शासनातून मुक्त होऊन भारतात सामील झाले. तब्बल २ वर्षांनी इथे तिरंगा फडकला होता. 

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते. भोपाळ संस्थानही त्यापैकी एक होते. इथं नवाब हमीदुल्लाह खा यांना पाकिस्तानात जायचे होते परंतु ते अशक्य होते त्यामुळे त्यांनी भोपाळला स्वतंत्र संस्थान ठेवण्याचं ठरवलं होते. मध्य प्रदेशातील सध्याची राजधानी भोपाळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर १ जून १९४९ साली स्वतंत्र झाले. या दिवसाची आठवण म्हणून थे भोपाळ गौरव दिन साजरा केला जातो. 

१ जूनला भोपाळमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर कशारितीने भोपाळमध्ये तिरंगा फडकला आणि त्यासाठी लोकांना ६५९ दिवस कसा संघर्ष केला याची आठवण काढली जाते. भोपाळचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी पहिली सभा इछावरच्या चौक मैदानात आयोजित केली होती. स्वातंत्र्याची लढाई सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी किसान न्यूज पेपर प्रकाशित होत होते. भोपाळच्या लोकांनी विलीनीकरणासाठी आंदोलन पुकारले होते. त्याच काळात नर्मदा नदीकिनारी काहींनी तिरंगा फडकवला तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ युवक शहीद झाले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी रागात बीपी मेनन यांना भोपाळला पाठवून १ जून १९४९ साली भोपाळचे भारतात विलीनीकरण करून घेतले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान