शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

केंद्र सरकार स्वप्रसिद्धी कामात गुंग, मुख्यमंत्री नितीशकुमार; केसीआर यांनी पाटण्यात घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 09:15 IST

Nitish Kumar: देशाचा विकास करण्याऐवजी केंद्र सरकार केवळ स्वप्रसिद्धी करण्यात गुंग आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.

- एस. पी. सिन्हापाटणा : देशाचा विकास करण्याऐवजी केंद्र सरकार केवळ स्वप्रसिद्धी करण्यात गुंग आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या उपस्थितीत पाटणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या आमच्या मागणीकडे केंद्राने दुर्लक्ष केले, असा आरोप नितीशकुमार यांनी केला. 

नितीशकुमार म्हणाले की, के. चंद्रशेखर राव यांनी अनेक उत्तम कामे केली आहेत. पण तरीही त्यांच्यावर काही जण टीका करत असतात. टीकाकारांचे हे वर्तन अनाकलनीय आहे. अलीकडेच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनचे नवे सरकार  स्थापन झाले. विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने त्यांचा बिहार दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.|

शहीद जवानांच्या वारसदारांना तेलंगणाकडून आर्थिक मदतलडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात बिहारचे मूळ रहिवासी असलेले पाच जवान शहीद झाले होते. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये तसेच हैदराबाद येथील आगीच्या घटनेत बिहारचे १२ मजूर मरण पावले होते, त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तेलंगणा सरकारने देऊ केली आहे. पाटणा येथील कार्यक्रमात त्या रकमेचे धनादेश केसीआर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण