शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:52 IST

‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नागरिक धास्तावले होते. 

जम्मू : भारत आणि पाकिस्तान दरम्यान १० मेपासून सुरू झालेल्या शस्त्रसंधीची कोणतीही समाप्ती तारीख (एक्स्पायरी डेट) नाही व यावर पाकिस्तानसोबत आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे भारतीय लष्कराने रविवारी स्पष्ट केले. यामुळे सीमावर्ती भागांतील लाखो नागरिकांच्या जीवात जीव आला आहे.‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नागरिक धास्तावले होते. 

डीजीएमओंची बैठक होणारच नव्हती...भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाया महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) रविवारी कोणतीही बैठक होणार नव्हती. शस्त्रसंधी तात्पुरती आहे आणि रविवारी ती संपणार आहे, ही बाब फेटाळून लावताना लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, शस्त्रसंधीला कोणतीही समाप्ती तारीख नाही.

१२ मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओत महत्त्वाची चर्चा झाली. त्यात सीमा क्षेत्रांमधून गोळीबार किंवा अन्य आक्रमक हालचाली टाळण्यावर सहमती झाली होती. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान