शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"प्रकरण सध्या कोर्टात आहे, अन्यथा तिथे.…’’, मथुरा वादावरून योगींचं मोठं विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:44 IST

Yogi Adityanath News: एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मथुरा वादाबाबतचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करतो आहोत. अन्यथा आतापर्यंत तिथे बरंच काही घडलं असतं,असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं.

अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्न प्रदीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन खटल्यानंतर मार्गी लागला होता. तसेच नंतर तिथे राम मंदिरही उभे राहिले. त्यानंतर वाराणसी येथीन ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान, मथुरेतील वादाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक सूचक विधान केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मथुरा वादाबाबतचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करतो आहोत. अन्यथा आतापर्यंत तिथे बरंच काही घडलं असतं,असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं.

मथुरेच्या मुद्द्यावर भाष्य करताना योगी म्हणाके की, आम्ही मथुरेचा प्रश्न का उपस्थित करू नये, मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी नाही आहे का? हे प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करत आहोत. अन्यथा तिथे बरंच काही घडलं असतं.

दरम्यान, मुस्लिम लोक उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित आहेत. जर इथे हिंदू सुरक्षित असतील तर मुस्लिमही सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेज जो जसं समजेल त्याला तशाच भाषेत समजावलं पाहिले, असं सांगत त्यांनी बुलढोझर करवाईचं समर्थन केलं आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduismहिंदुइझमUttar Pradeshउत्तर प्रदेश