शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुंदर पत्नी पतीसाठी बनली त्रासदायक; लग्नानंतर तीनच दिवसांत उचललं असं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:06 IST

नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल...?

भोपाल : प्रत्येक स्त्रीला अथवा पुरुषाला सुंदर पती अथवा पत्नी मिळावी, अशी इच्छा असते. मात्र, दोघांपैकी एक अधिक सुंदर किंवा सुशिक्षित असेल तर नाते टिकून राहते, पण काही लोक नाते तोडून वेगळेही होतात. अशाच एका नात्याची कहाणी मध्य प्रदेशातून समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या सुंदर पत्नीला परत मिळविण्यासाठी प्रचंड आटापिटा करत आहे. 

गेल्या वर्षी झालं होतं लग्न -मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याजवळील बांदा येथील माटोंध गावातील नंदू पाल नावाच्या एका व्यक्तीने लवकुशनगर पोलीस ठाणे परिसरातील रीना पालसोबत गेल्या वर्षी ३० एप्रिलला लग्न केले होते. नंदूची पत्नी रीना दिसण्याबरोबरच शिक्षितही आहे. अशातच एक दिवस ती माहेरी गेली, नंतर परत आलीच नाही.

सासुरवाडीतील लोकांनी केली मारहाण -नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल. नंदूचे म्हणणे आहे की, लग्नानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. मात्र, ती आता परत यायला तयार नाही. तो तिला घेण्यासाठी गेला असता सासरच्यांनी त्याला खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. आता नंदू पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारत आहे.

लग्नानंतर केवळ तीन दिवसच होती सोबत -नंदू म्हणतो, लग्ना वेळी आपण स्टेटसनुसार दागिनेही दिले होते. त्याची बायको दिसायला खूप सुंदर आणि शिकलेली आहे. पण तो फार सुंदर नाही. लग्नानंतर ती त्याच्यासोबत फक्त ३ दिवस राहिली. यानंतर ती तिच्या माहेरी गेली आणि आता सासरी येण्यास तयार नाही.

एसपी ऑफिसकडे न्यायाची मागणी - नंदू पत्नीला घेण्यासाठी सासूरवाडीला गेला असता, त्याला तेथे मारहाण करण्यात आली. मात्र, रीना नंदूला भेटायलाही आली नाही. यानंतर नंदू पाल लवकुशनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र तेथेही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यथित नंदूने आता छतरपूरच्या एसपी कार्यालयात न्यायासाठी दाद मागितली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस