शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी पूर्ण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला पहिला ५जी कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 23:04 IST

5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याची चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रासमध्ये व्हिडीओ कॉल लावून केली.

चेन्नई - भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याची चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रासमध्ये व्हिडीओ कॉल लावून केली. अश्विनी वैष्णव यांनी ५जी व्हाईस कॉल आणि व्हिडीओ कॉल करून या सेवेचे परीक्षण केले. या तंत्रज्ञानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण नेटवर्क भारतामध्ये विकसित करण्यात आलं आहे.

हे परीक्षण केल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यांनी सांगितले की, आयआयटी मद्रासमध्ये ५जी कॉलचं यशस्वीरीत्या परीक्षण करण्यात आलं. संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क भारतामध्ये डिझाइन आणि विकसित करण्यात आलं आहे.

अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले होते की, यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारताचं स्वत:चं ५जी स्ट्रक्चर तयार होणार आहे. अशा परिस्थितीत आज याची यशस्वी चाचणी होणे भारतासाठी गर्वाची बाब आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२० कोटींहून अधिकचा खर्च झाला आहे.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकारInternetइंटरनेट