शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:02 IST

दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांकडे पाहण्याचा काहींचा दृष्टीकोन संकुचित असून त्याला ते धर्माशी जोडतात. मात्र, दहशतवाद हा कुठल्याही धर्माशी जोडलेला नसतो, ती एक प्रवृत्ती असून समाजविघातक आणि मानवविघातक वृत्तीने पछाडलेली लोकंच दहशतवादी कारवाया करतात. या दहशतवाद्यांना टेरर फंडींगच्या नावाने रसद पुरवली जाते. मात्र, दहशवाद्यांना होत असलेला रसद पुरवठा हाच सर्वात मोठा धोका असल्याचं केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच, दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राजधानी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस दहशतवाद विरोधी वित्त पोषणवरील आयोजित 'आतंक के लिए कोई धन नही' या संमेलनात बोलताना अमित शहा यांनी दहशतवाद आणि त्यास पुरवली जाणारी रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं. दहशतवाद्यांना संरक्षण देणे, रसद पुरवणे हे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. त्यामुळे, अशा घटकांना आणि देशांना आपल्यात सामावून न घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असेही शहा यांनी म्हटले. 

दहशतवाद्यांकडून तरुणांचा वापर करण्यात येतो. टेरर फंडींगसाठी, दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांना कट्टरपंथीय बनविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या सायबर गुन्हेगारीतून कट्टरपंथीच प्रचार करण्यात येत असून स्वत:ची ओळखही लपविली जाते. त्यामुळेच, दहशतवाद हा विश्वशांतासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण, दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारी आर्थिक रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं शहा यांनी म्हटलं. आर्थिक पुरवठा झाल्यामुळेच ते साधन आणि शस्त्रसामुग्रीने परिपूर्ण होतात. त्यातून, जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करण्याचं काम होत असल्याचं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहTerrorismदहशतवादterroristदहशतवादी