शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भीषण अपघात! भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 12:26 IST

घटनेनंतर संतत्प ग्रामस्थांनी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून ठिय्या केलं.

गाझीपूर:उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात बुधवारी भीषण अपघात झाला. त्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. 

नेमकं काय घडलं ?सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील अहिरोली गावात भीषण अपघात घडला. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7 वाजता अहिरोली चाटीजवळ एक अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत धुसला. यादरम्यान ट्रकने झोपडीत झोपलेल्या 10 जणांना चिरडंल, यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले.

नुकसान भरपाईची मागणीअपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक अनियंत्रित होण्याचे कारण अद्याप सांगितलेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून ठिय्या केला. काही वेळानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून शांत केलं.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश