शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 09:10 IST

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले.

बंगळुरू - महाराष्ट्रासह, केरळ आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचा कित्येक जिल्ह्यांना फटका बसला असून लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरात माणूसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पद, प्रतिष्ठा, पैसा, बडेजावपणा हे सर्व बाजुला सारून प्रत्येकाने आपापल्या परीने पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत केली. 

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. तर, लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. तर, लाखो हात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुढे आले आहेत. पूरग्रस्त भागात मदतकार्य जोमाने सुरू असून अन्नधान्यापासून ते सर्वच अत्यावश्य वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनासहस, सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीही पुढे येत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तसहिलदार चक्क स्वत:च्या डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेताना दिसत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हे साहेब कुठलाही बडेजाव न मिरवता, आल्या संकटाला सामोरे जाताना स्वत:मधील माणूसकीचे दर्शन जगाला घडवत आहेत. 

गणपती शास्त्री असे या तहसिलदारांचे नाव असून एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन ते मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या संवेदनशील वृत्तीमुळेच नागरिकांनाही धीर मिळत असून इतरांनाही काम करण्याची, पडलेलं घर उभारण्याची आणि या संकटातून सावरायची प्रेरणा व ऊर्जा मिळते.

 

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकRainपाऊस