शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 09:10 IST

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले.

बंगळुरू - महाराष्ट्रासह, केरळ आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचा कित्येक जिल्ह्यांना फटका बसला असून लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरात माणूसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पद, प्रतिष्ठा, पैसा, बडेजावपणा हे सर्व बाजुला सारून प्रत्येकाने आपापल्या परीने पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत केली. 

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. तर, लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. तर, लाखो हात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुढे आले आहेत. पूरग्रस्त भागात मदतकार्य जोमाने सुरू असून अन्नधान्यापासून ते सर्वच अत्यावश्य वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनासहस, सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीही पुढे येत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तसहिलदार चक्क स्वत:च्या डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेताना दिसत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हे साहेब कुठलाही बडेजाव न मिरवता, आल्या संकटाला सामोरे जाताना स्वत:मधील माणूसकीचे दर्शन जगाला घडवत आहेत. 

गणपती शास्त्री असे या तहसिलदारांचे नाव असून एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन ते मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या संवेदनशील वृत्तीमुळेच नागरिकांनाही धीर मिळत असून इतरांनाही काम करण्याची, पडलेलं घर उभारण्याची आणि या संकटातून सावरायची प्रेरणा व ऊर्जा मिळते.

 

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकRainपाऊस