शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

तामिळनाडूत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा; लोकसभेची एक जागाही अण्णा द्रमुकने सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:27 IST

भाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे

ठळक मुद्देभाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे

चेन्नई/नवी दिल्ली : तामिळनाडूत अण्णा द्रमुक व भाजप यांच्यातील जागावाटप पूर्ण झाले असून, भाजपच्या वाट्याला केवळ २० विधानसभा मतदारसंघ आले आहेत. भाजपने ६० जागांची मागणी केली होती. त्याचवेळी अण्णा द्रमुकने आम्ही फार तर २१ जागा सोडू, असे भाजपला सांगितले होते.

भाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे. भाजपने तेथून माजी केंद्रीय मंत्री पोण्ण राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येथून २०१४ साली ते विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये वसंतकुमार यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी राधाकृष्णन हे भाजप व अण्णा द्रमुक आघाडीचे उमेदवार असतील.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यात शनिवारी रात्री तब्बल तीन तास झालेल्या चर्चेअंती दोन्ही पक्षांमध्ये हा समझोता झाला. भाजपच्या २० उमेदवारांना अण्णा द्रमुक पूर्णपणे पाठिंबा देईल, असे नंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अण्णा द्रमुकने आपले सहा उमेदवार कालच जाहीर केले.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपा