शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

Labour Law: कोरोनाची संधी साधून सरकारांनी कामगार कायदे एकतर्फी बदलले; के. आर. श्यामसुंदर यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:44 IST

labour codes: प्रा. श्यामसुंदर यांनी म्हटले की, हे बदल करताना कोणत्याही सरकारांनी कामगार आणि त्यांच्या संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कामगारांना या बदलाबद्दल माहितीच मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी विविध कामगार कायद्यांत एकतर्फी बदल केले. हे बदल करताना कामगार आणि त्यांच्या संघटनांचा कोणत्याही प्रकारे सल्ला घेण्यात आला नाही, अशी पोलखोल प्रा. के. आर. श्यामसुंदर यांनी आपल्या ‘इम्पॅक्ट ऑफ कोविड-१९, रिफॉर्म्स ॲण्ड पुअर गव्हर्नन्स ऑन लेबर राइट्स इन इंडिया’ या पुस्तकात केली आहे.

प्रा. श्यामसुंदर यांनी लिहिले आहे की, गेल्यावर्षी देशात राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले होते. या काळात हजारो लोकांचे रोजगार गेले, हजारो लोकांना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही, लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. ही दैना सुरू असतानाच सरकारांकडून कामगार कायदे शिथिल करण्याचे काम करण्यात आले. 

कित्येक राज्यांनी कामाचे तास वाढविले. कारखाना कायदा व कंत्राटी कामगार कायदा लागू होण्यासाठी आवश्यक असलेली कामगार संख्येची मर्यादा वाढविण्यात आली. काही राज्यांनी तर ठरावीक कारखान्यांना कामगार कायद्यातून पूर्णत: सूटच दिली. प्रा. श्यामसुंदर यांनी म्हटले की, हे बदल करताना कोणत्याही सरकारांनी कामगार आणि त्यांच्या संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कामगारांना या बदलाबद्दल माहितीच मिळालेली नाही.

टॅग्स :LabourकामगारNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार