शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेऊ -शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 03:59 IST

मुख्यालयाचा पायाभरणी समारंभ; २.२३ एकरवर ११ मजले उभे राहणार

नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा दल कर्मचारी जेव्हा देशाचे संरक्षण करीत असतात त्यावेळी कुटुंबियांची काळजी घेण्याचा निश्चय मोदी सरकारने केलेला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी म्हटले. केंद्रीय राखीव पोलीस दलासाठीच्या (सीआरपीएफ) येथे नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभात सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शहा म्हणाले की, निमलष्करी दलातील प्रत्येक कर्मचारी त्याच्या कुटुंबियांसोबत किमान १०० दिवस राहू शकेल, यावर सरकार काम करीत आहे. निमलष्करी दल जवानांच्या कुटुंबियांना हेल्थ कार्डची सोय दिली जाईल. हे नियोजित सीआरपीएफचे मुख्यालय लोधी रस्त्यावर सीबीआयच्या मुख्य कार्यालयाला खेटून असलेल्या २.२३ एकरवर उभे राहील व त्यासाठी २७७ कोटी रुपये खर्च येईल. २०२२ पर्यंत ही इमारत उभारण्याचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले आहे. नवी इमारत ११ मजल्यांची असेल व तिच्यात आॅडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल, दुय्यम कर्मचाऱ्यांसाठी बराक्स, सेंट्रल पोलीस कॅन्टीन, जिम्नॅशियम, गेस्ट रूम, स्वयंपाकघर, जेवणाची खोली असेल.

टॅग्स :Amit Shahअमित शहा