शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Swami Prasad Maurya : 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?' माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य पुन्हा बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:27 IST

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी याआधीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Swami Prasad Maurya : रामचरितमानसच्या काही श्लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भगवान श्री रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणावर वादग्रस्त विधान केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्याच्या मागणीवर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?'

माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य म्हणतात, 'लखनौ नाव खराब आहे का? भाजपवालेच म्हणतात की, हे लखनौ गंगा-जमुनी तहजीबचे केंद्र आहे. लखनौ आमच्या संस्कृतीचा वारसा आहे. लक्ष्मणाचा त्या आक्रमकांशी काय संबंध, तो कोणती लढाई लढायला आला होता? स्वातंत्र्य लढ्यात लक्ष्मण कुठेतरी दिसला होता का? भाजपचे मुंगेरीलालचे स्वप्न आहेत,' अशी टीका मौर्य यांनी केली.

मौर्य पुढे म्हणतात, 'तुम्हाला लखनौचे नाव बदलायचे असेल तर पासी समाजातील वीरांगना देवी या महिलेचे नाव का ठेवत नाही? लखन पासी हे लखनौचे राजे होते. मी रामचरितमानसच्या श्लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना मागणी करत मौर्य म्हणाले की, पंतप्रधानांनी रामचरितमानसमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा, ज्यामध्ये महिला आणि शूद्रांचा अपमान करण्यात आला आहे. 

टॅग्स :ramayanरामायणSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा