शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Swami Prasad Maurya : 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?' माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य पुन्हा बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:27 IST

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी याआधीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Swami Prasad Maurya : रामचरितमानसच्या काही श्लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भगवान श्री रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणावर वादग्रस्त विधान केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्याच्या मागणीवर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?'

माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य म्हणतात, 'लखनौ नाव खराब आहे का? भाजपवालेच म्हणतात की, हे लखनौ गंगा-जमुनी तहजीबचे केंद्र आहे. लखनौ आमच्या संस्कृतीचा वारसा आहे. लक्ष्मणाचा त्या आक्रमकांशी काय संबंध, तो कोणती लढाई लढायला आला होता? स्वातंत्र्य लढ्यात लक्ष्मण कुठेतरी दिसला होता का? भाजपचे मुंगेरीलालचे स्वप्न आहेत,' अशी टीका मौर्य यांनी केली.

मौर्य पुढे म्हणतात, 'तुम्हाला लखनौचे नाव बदलायचे असेल तर पासी समाजातील वीरांगना देवी या महिलेचे नाव का ठेवत नाही? लखन पासी हे लखनौचे राजे होते. मी रामचरितमानसच्या श्लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना मागणी करत मौर्य म्हणाले की, पंतप्रधानांनी रामचरितमानसमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा, ज्यामध्ये महिला आणि शूद्रांचा अपमान करण्यात आला आहे. 

टॅग्स :ramayanरामायणSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा