शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सर्वेक्षण : पाच राज्यांत येऊ शकते काँग्रेसची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 05:42 IST

या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला घवघवीत यश मिळू शकते, असा अंदाज काँग्रेसने एका खाजगी संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणातील अंदाजानुसार, मिझोराम आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार नाही. तथापि, या राज्यांत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा उदय होईल. ९१ जागा असलेल्या छत्तीसगढमध्ये काँग्रेसला ३५ ते ४0 जागा मिळतील. ४0 जागा असलेल्या मिझोराममध्ये काँग्रेसला १७ ते २0 जागा मिळतील.

सूत्रांनी सांगितले की, सर्वेक्षणातील अंदाजानुसार निकाल आल्यास छत्तीसगढमध्ये काँग्रेस अजित जोगी आणि मायावती यांच्याशी आघाडी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू शकते. कर्नाटकाच्या धर्तीवर जोगी यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून आपला स्वतंत्र पक्ष बनवलेला आहे.

सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. राजस्थानात काँग्रेसला १३५ जागा मिळू शकतात. मध्यप्रदेशात १२५ आणि तेलंगणात ६५ ते ७0 जागा मिळू शकतात. या तिन्ही राज्यांत काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करील.

लक्षणीय बाब म्हणजे या अहवालात भाजपाला किती जागा मिळतील, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, या राज्यांत भाजपाच्या हातून सत्ता निसटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अहवालानुसार, तेलंगणात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) जबरदस्त झटका बसण्याची शक्यता आहे. टीआरएसने एमआयएमसोबत युती केलेली आहे. काँग्रेसने तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) यांच्यासोबत आघाडी केलेली आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा