शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:47 IST

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली - निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा 18 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. तर, याबाबत संसदेलाचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायायानं म्हटलं आहे. सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. 

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर निवडणूक आयोगाचे प्रमुख ओ.पी. रावत यांनीही यापूर्वी उमेदवारांचे वय 18 वर्षे करण्याचे विधान केले होते. तसेच जर मतदान करणाऱ्या मतदारांचे वय 18 वर्षे चालते, तर उमेदवारांचे वय 18 वर्षे का चालत नाही, असेही रावत यांनी म्हटले होते. सध्या मतदानाचा हक्क मिळण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असावी लागतात. तर आमदार किंवा खासदार पदाच्या निवडणुकांसाठी वयाची अट 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करुन 18 वर्षे करावी, अशी मागणी प्रविण कुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर संसदेतूनच हा निर्णय होऊ शकतो, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. दरम्यान, 1979 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मतदारांसाठी वय 21 वरून 18 वर्षे केले होते. आजचा युवक सुजाण असून त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे असं मत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्त केलं होतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकCourtन्यायालय