शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...म्हणून 'दागी' नेत्यांच्या निवडणूकबंदीस सुप्रीम कोर्टाने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 12:21 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेला कायदा करण्याचे आदेश

नवी दिल्ली : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरु नये यासाठी संसदेनं कठोर कायदा करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी संसदेची असल्याचं न्यायालयानं निकालात म्हटलं. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयानं महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.- भ्रष्ट नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून सर्वोच्च न्यायालय रोखू शकत नाही.- कायदे करणं हे संसदेचं काम आहे. त्यामुळे संसदेनेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखावं.- उमेदवारानं त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती द्यावी.- राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती इंटरनेट आणि प्रसारमाध्यमांचा वापर करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. - निवडणूक आयोगाचा अर्ज ठळक अक्षरात भरला जावा.- उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती राजकीय पक्षांनाकडेही असावी. - उमेदवारांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणं गरजेचं आहे. - राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढतं आहे. ते रोखायला हवं.- भ्रष्टाचार आर्थिक दहशतवादासारखा आहे. - एखाद्या व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास मज्जाव करु शकत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारणParliamentसंसद