शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 07:08 IST

सर्व मुद्यांचे निराकरण झाले आहे

नवी दिल्ली : देशामध्ये १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नीट परीक्षा कोरोना साथीमुळे पुढे ढकलाव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी विनंती करणाऱ्या नव्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. नीट परीक्षेविषयीच्या सर्व मुद्द्यांचे आता निराकरण झाले आहे, असे सांगत न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिका सादर करण्यात आल्या होत्या.

नीट परीक्षेबाबत बिगरभाजप सरकार असलेल्या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सादर केलेल्या याचिकेसह काही याचिका सर्वोच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी फेटाळल्या होत्या. नीट परीक्षा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी एका आदेशाद्वारे मार्ग मोकळा करून दिला होता. या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती सहा राज्यांच्या मंत्र्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यानंतर नीट परीक्षेबाबत सादर झालेल्या नव्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, नीट परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून संबंधित यंत्रणेने चोख व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आता त्याबाबतच्या आक्षेपांचे निराकरणही झाले आहे. मूळ मुद्दा निकाली निघाला असल्याने नीट परीक्षेसंदर्भातील कोणतीही याचिका विचारात घेतली जाणार नाही.

बिहारमध्ये दोनच शहरांत परीक्षा केंद्रेयाचिकादारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी बिहारमधील परिस्थिती विशद केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये नीट परीक्षेसाठी फक्त गया व पाटणा या दोन शहरांतच परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी.

आणखी एका याचिकादारातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ के. टी. एस. तुलसी म्हणाले, कंटेनमेन्ट झोनमधील लोकांना घराबाहेर जाण्यासही परवानगी देण्यात येत नाही. मग त्या भागांमध्ये राहणारे विद्यार्थी कसे काय परीक्षा देऊ शकतील?

टॅग्स :examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय