शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासंबंधीची सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; राज्यांना दिली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 02:51 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतर्फे करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा घालण्याचा जो निर्णय १९९२ साली दिला, त्याचा फेरविचार करण्याच्या याचिकांवर विस्तारित खंडपीठापुढे सोमवारी सुरू झालेली सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (Supreme Court refuses to adjourn reservation hearing; Extension granted to states)

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतर्फे करण्यात आली होती. ती अमान्य करताना आरक्षणाबाबत मत सादर करण्यास एका आठवड्याचा अवधी न्यायालयाने दिला. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण असून, २७ राज्यांत ते ५० टक्क्यांहून अधिक आहे. 

मर्यादा वाढवावी का?- महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन होत आहे, असा आक्षेप घेत या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल झाल्या. त्याआधारे कोर्टाने याला गतवर्षी स्थगिती दिली. - हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे सोपवावे व स्थगिती मागे घ्यावी, असा अर्ज राज्य सरकारने केला. त्यावर मर्यादा वाढवावी का, याबाबत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने राज्यांना मुदतवाढ दिली. - ५० टक्के राखीव जागा पुरेशा आहेत, बदल करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद एका याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार