शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

...म्हणून महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:07 IST

महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली.

नवी दिल्लीः महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली. या याचिकेत महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळत महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून मोठी आहे, असं स्पष्ट केलं. यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारला विचारणा करण्याचा सल्ला दिला आहे. महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची गरज नसून ते देशाचे राष्ट्रपिता आहेत.महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून खूप मोठी आहे. जनता त्यांना सन्मानाच्या नजरेनं पाहते. महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी यापूर्वीसुद्धा  याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधींना भारतरत्न देणं म्हणजे त्यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी अशा याचिका फेटाळून लावल्या आहेत.

आणखी बातम्या..

''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका गृहमंत्रालयाने पाठविली राष्ट्रपतींकडे 

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMahatma Gandhiमहात्मा गांधी