शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सरकारं दिवसेंदिवस न्यायाधीशांच्या प्रतिमा मलीन करताहेत, ही परिस्थिती दुर्देवी; सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:15 IST

सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी पुन्हा एकदा भारतातील न्यायाधीशांच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी पुन्हा एकदा भारतातील न्यायाधीशांच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत असल्याचं मोठं वक्तव्य करत त्यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. छत्तीसगडचे माजी प्रधान सचिव अमन सिंग आणि त्यांची पत्नी यास्मिन सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या घोषित उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता मिळाल्याबद्दल सुनावणी सुरू होती.

हे प्रकरण उचित शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे, यामध्ये राज्याचे माजी प्रधान सचिव आणि त्यांच्या पत्नीच्या बेनामी तसंच इतर मालमत्तेची माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअरविरुद्धच एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने स्वतंत्र अपीलही दाखल केलं आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारांच्या प्रवृत्तीवर भाष्य केले. "आजकाल सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत आहेत आणि ही दुर्दैवी परिस्थिती आहे," असं सरन्यायधीश रमणा म्हणाले.

दरम्यान या प्रकरणी सुनावणी आता १८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. सरकार आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीश म्हणाले की, "पूर्वी केवळ खाजगी संस्था किंवा पक्ष न्यायालयात न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असत. पण आता सरकारे हे करू लागले आहेत," ही परिस्थिती अधिक दुर्दैवी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतGovernmentसरकार