शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:46 IST

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या ...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या सहा वर्षांत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी व रोजंदारी मजुरांसह ९,५२,८७५ लोकांनी  आत्महत्या केल्या, असे   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या या खळबळजनक अहवालावरून काँग्रेसनेकेंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आत्महत्या करण्यास विवश झाले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी कोणत्या कारणामुळे या लोकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, त्याचाही पाढा वाचला. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील अनेक राज्यांतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. याला केंद्राची धोरणे जबाबदार असल्याची टीकाही केली आहे.

काँग्रेसने केली सरकारवर टीका

काँग्रेसच्या आरोपानुसार २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये   १६ टक्के प्रेमीलोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १,५२,१२७ आहे. लोकांची स्थिती सुधारण्याएवेजी  सरकार लोकांना मृत्यूचा मार्ग पत्करण्यास भाग पाडण्याचे धोरण राबवित आहे, हे देशासाठी धोकादायक संकेत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस