शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:46 IST

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या ...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या सहा वर्षांत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी व रोजंदारी मजुरांसह ९,५२,८७५ लोकांनी  आत्महत्या केल्या, असे   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या या खळबळजनक अहवालावरून काँग्रेसनेकेंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आत्महत्या करण्यास विवश झाले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी कोणत्या कारणामुळे या लोकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, त्याचाही पाढा वाचला. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील अनेक राज्यांतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. याला केंद्राची धोरणे जबाबदार असल्याची टीकाही केली आहे.

काँग्रेसने केली सरकारवर टीका

काँग्रेसच्या आरोपानुसार २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये   १६ टक्के प्रेमीलोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १,५२,१२७ आहे. लोकांची स्थिती सुधारण्याएवेजी  सरकार लोकांना मृत्यूचा मार्ग पत्करण्यास भाग पाडण्याचे धोरण राबवित आहे, हे देशासाठी धोकादायक संकेत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस