शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:46 IST

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या ...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या सहा वर्षांत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी व रोजंदारी मजुरांसह ९,५२,८७५ लोकांनी  आत्महत्या केल्या, असे   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या या खळबळजनक अहवालावरून काँग्रेसनेकेंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आत्महत्या करण्यास विवश झाले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी कोणत्या कारणामुळे या लोकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, त्याचाही पाढा वाचला. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील अनेक राज्यांतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. याला केंद्राची धोरणे जबाबदार असल्याची टीकाही केली आहे.

काँग्रेसने केली सरकारवर टीका

काँग्रेसच्या आरोपानुसार २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये   १६ टक्के प्रेमीलोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १,५२,१२७ आहे. लोकांची स्थिती सुधारण्याएवेजी  सरकार लोकांना मृत्यूचा मार्ग पत्करण्यास भाग पाडण्याचे धोरण राबवित आहे, हे देशासाठी धोकादायक संकेत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस