शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

जगात ४0 सेकंदांना एक आत्महत्या; दरवर्षी ८ लाख लोक संपवतात जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 00:22 IST

२0१९ मध्ये १.३९ लाख जणांची आत्महत्या

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी ८ लक्ष लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करतो. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१९ मध्ये १ लक्ष ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्यांच्या प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० पट जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. यावरून आत्महत्या व त्याचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढते.

देशातील आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा आहे. एकूण आत्महत्येच्या १३.६% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचेही स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १५.४ % आहे.

विवाहितांची आत्महत्या९२,७५७ (६६.७%)

अविवाहितांची आत्महत्या३२,८५२ (२३.६%)

दि. १० सप्टेंबर २०१३ पासून प्रतिवर्ष

देशातील ५३ (१० लक्षापेक्षा जास्त लोकसंख्या) महानगरात झालेल्या आत्महत्येपैकी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरूमध्ये ३६.६% आत्महत्या.

टॅग्स :IndiaभारतSuicideआत्महत्या