शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जगात ४0 सेकंदांना एक आत्महत्या; दरवर्षी ८ लाख लोक संपवतात जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 00:22 IST

२0१९ मध्ये १.३९ लाख जणांची आत्महत्या

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी ८ लक्ष लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करतो. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१९ मध्ये १ लक्ष ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्यांच्या प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० पट जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. यावरून आत्महत्या व त्याचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढते.

देशातील आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा आहे. एकूण आत्महत्येच्या १३.६% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचेही स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १५.४ % आहे.

विवाहितांची आत्महत्या९२,७५७ (६६.७%)

अविवाहितांची आत्महत्या३२,८५२ (२३.६%)

दि. १० सप्टेंबर २०१३ पासून प्रतिवर्ष

देशातील ५३ (१० लक्षापेक्षा जास्त लोकसंख्या) महानगरात झालेल्या आत्महत्येपैकी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरूमध्ये ३६.६% आत्महत्या.

टॅग्स :IndiaभारतSuicideआत्महत्या