शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ऊसामुळे मधुमेह होतो; शेतकऱ्यांनी इतर पिकांचे उत्पन्न घ्यावे - योगी आदित्यनाथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:24 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. बागपतमधील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात केले आहे.

बागपत : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. बागपतमधील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात केले आहे. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. येथील 154 कि.मी रस्त्याच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

बागपतमधील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात केले आहे. त्यामुळे येथील लोकांचे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, म्हणून येथील शेतकऱ्यांनी ऊसाव्यतीरिक्त दुसऱ्या पिकांचे उत्पादन घ्यायला हवे, असा अजब सल्ला योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करायला हवे, कारण दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याला मागणी आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

याचबरोबर, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारकडून अंमलात आणल्या असल्याची माहिती यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिली. तसेच, यापुढे सुद्धा सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश