शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

लडाखला दिलेला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा चीनला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:23 IST

जम्मू-काश्मीरबाबत एकतर्फी निर्णय घेऊन भारताने तणाव वाढवू नये असा सल्ला चीनने दिला आहे.

बीजिंग : भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दिलेला दर्जा आम्हाला अमान्य असल्याचे चीनने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरबाबत एकतर्फी निर्णय घेऊन भारताने तणाव वाढवू नये असा सल्लाही चीनने दिला आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.या निर्णयाबद्दल चीनने सोमवारी लगेचच प्रतिक्रिया देणे टाळले होते. चीनने लडाखचा भाग असलेला अक्साई चीन बळकावला आहे. अक्साई चीनही भारताचाच भाग असल्याचे ठाम विधान केंद्रीय अमित शहा यांनी लोकसभेत ३७० कलमाबाबतचा प्रस्ताव मांडताना केले होते. त्यावर चीन काय प्रतिक्रिया देतो याकडे भारताचेही लक्ष लागलेले होते.चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही. लडाखबद्दल चीनने हे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांत भारताने कायद्यांत बदल करून चीनच्या सार्वभौमत्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. असे निर्णय घेऊन सीमाप्रश्नातील गुंतागुंत भारताने आणखी वाढवू नये.

टॅग्स :ladakhलडाखchinaचीन