शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

खातेधारकांच्या 'या' क्षुल्लक चुकीमुळे स्टेट बँकेनं 40 महिन्यात कमावले 39 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 17:20 IST

ग्राहकांच्या छोट्याश्या चुकीमुळे बँकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या एका क्षुल्लक चुकीतून तब्बल 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टेट बँकेनं चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं ग्राहकांकडून गेल्या 40 महिन्यांमध्ये दंडाच्या माध्यमातून 39 कोटी रुपये कमावले आहेत. चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं स्टेट बँकेनं गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 चेक परत पाठवले आहेत. एका आरटीआयमुळे ही आकडेवारी पुढे आली. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, एखादा चेक परत पाठवल्यावर बँक ग्राहकाकडून 150 रुपयांचा दंड आकारते. यावर जीएसटीदेखील लावला जातो. त्यामुळे ग्राहकाला 157 रुपये मोजावे लागतात. एकीकडे ग्राहकांना दंड भरावा लागत असताना, यामुळे बँकेच्या तिजोरीत मात्र कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. याशिवाय खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानंही एसबीआयनं ग्राहकांकडून दंड आकारणी केली आहे. जानेवारीत अर्थ मंत्रालयानं या संदर्भातील माहिती दिली होती. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानं एसबीआयनं ग्राहकांकडून 1771 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात एसबीआयनं 60 हजार 169 चेक परत पाठवले. 2016-17 या कालावधीत या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात एसबीआयनं जवळपास 1 लाख चेक ग्राहकांना परत पाठवले. 2016-17 या आर्थिक वर्षात यामध्ये थोडी घट झाली. या वर्षात 80 हजार चेक बँकेनं ग्राहकांना परत केले. 2018-19 या आर्थिक वर्षात यामध्ये पुन्हा वाढ झाली. एप्रिलपर्यंत स्टेट बँकेनं 83 हजार 132 चेक ग्राहकांना परत पाठवले आहेत.  

टॅग्स :SBIएसबीआयGSTजीएसटीbankबँक