शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

स्टार्टअप्सच्या सवलती कागदावरच; कंपन्यांना प्रत्यक्ष लाभ नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 05:32 IST

बहुतांश सगळी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्टार्टअप कंपन्यांना अनेक सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. तथापि, अनेक पातळ्यांवर अडथळे असल्यामुळे या सर्व सोयी-सवलती केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत.

नवी दिल्ली : बहुतांश सगळी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्टार्टअप कंपन्यांना अनेक सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. तथापि, अनेक पातळ्यांवर अडथळे असल्यामुळे या सर्व सोयी-सवलती केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत. प्रत्यक्ष कंपन्यांना त्यांचा लाभ मिळेनासा झाला आहे. जाचक अटींमुळे सरकारकडून व्यवसाय मिळणेही अशक्य झाले आहे.विविध प्रकारच्या इनक्युबेशन सुविधा, सुरुवातीच्या काळात भांडवल उपलब्ध करून देणे आणि प्रसंगी कंपन्यांना पूरक, अशी खास धोरणे आखणे अशा विविध सोयी-सवलती सरकारांनी स्टार्टअप कंपन्यांसाठी जाहीर केल्या आहेत. तथापि, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनेक जाचक आणि विसंगत अटीही आहेत. अशा अनेक जाचक अटींमुळे स्टार्टअप कंपन्या सरकारी सोयी-सवलतींपासून दूर राहत आहेत. स्टार्टअप इंडियाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, स्टार्टअप कंपन्या आणि अनुभवी कंपन्या यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात २३ राज्ये आणि ३ केंद्र शासित प्रदेश अपयशी ठरले आहेत.प्रक्रिया जुनाटचईवायचे भागीदार अंकुर पाहवा यांनी सांगितले की, आयओटी आणि स्मार्ट ग्रीडसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत निविदा पात्रता सोपी करणे साह्यभूत ठरेल. डॉक्सवॉलेटचे सीईओ अविरा थरकन यांनी सांगितले की, निविदाविषयक प्रक्रिया अत्यंत जुनाट असून, ती स्टार्टअप कंपन्यांना अजिबात पूरक नाही. ही प्रक्रिया संपूर्णत: रद्दबातल करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Indiaभारत