शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 17:34 IST

यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

राजकारणात काहींना वारंवार लॉन्च करण्याची गरज पडते. तर स्टार्टअपच्या जगात जेव्हा एखादी  व्यक्ती अपयशी ठरते, तेव्हा दुसरा मार्ग स्वीकारते, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे राहुल गांधींना टोमणा म्हणून बघितले जात आहे. कारण राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या 'स्टार्टअप महाकुंभ'ला संबोधित करत होते. यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

स्टार्ट-अप लॉन्च तर अनेक लोक करतात... -स्टार्ट-अप महाकुंभमध्ये स्टार्ट-अप आणि राजकारणाची तुलना करताना कुणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘बरेच लोक स्टार्ट-अप लॉन्च करतात. राजकारणात तर अधिक... आणि वारंवार लॉन्च करावे लागते. मात्र, आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे की, आपण प्रयोगशील असतात, जर एक लॉन्च झाला नाही तर लगेच दुसऱ्यावर जाता."

मोदी पुढे म्हणाले, भारताने गेल्या काही दशकांत IT आणि सोफ्टवेअर सेक्टरमध्ये आपी छाप पाडली आहे. आता आपण भारतात. इनोव्हेशन आणि स्टार्टअप कल्चरचा ट्रेंड सातत्याने वाढताना दिसत आहे. यावेळी मोदींनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा आणि एक एप्रिल, 2024 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पूर्ण बजेट सादर करण्याचा विश्वासही व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस