शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

स्पीड पोस्टने पाठवून दिला तलाक, पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.

जेसलमेर : सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.मोहम्मद अर्शद याने स्पीड पोस्टने पाठवलेले तिहेरी तलाकचे पत्र त्याची कुलसुम हिला बकरी ईदच्या दिवशीच हातात पडले. ते पत्र पूर्णपणे उर्दूतून लिहिले होते आणि अशिक्षित कुलसुमला ते अब्दुल अझिझ नावाच्या गावकºयाकडून ते वाचून घ्यावे लागले.माहम्मद अर्शद आणि कुलसुम यांचा विवाह अडीच वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला सारे नीट चालले होते. पण नंतर मोहम्मदने पत्नीला उद्देशून ‘तू दिसायला सुंदर नाहीस, मला तू त्यामुळे आवडत नाहीस,’ असे सांगायला सुरुवात केली.पुढे त्याने पत्नीला मारहाण सुरू केली त्यामुळे कुलसुमचे वडील छोटू खान यांनी अनेकदा मध्यस्थी केली. पण त्यातून काही साध्य झाले नाही. अखेर १४ आॅगस्ट रोजी मोहम्मद अर्शदने तिला पाठवून तिला तलाक दिला. (वृत्तसंस्था)कायदेशीर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरविला असल्याने कुलसुमने मोहम्मद अर्शदविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात नवरा त्रास देत असे आणि पैशाची मागणी करीत असे, याचा उल्लेख तिने केला आहे. तिहेरी तलाकचा सुरुवातीला तक्रारीत उल्लेख नव्हता. पण तोही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Indiaभारत