शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अॅपलच्या मदतीने वाढवणार भारतीय रेल्वेचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 21:52 IST

भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अॅपलसारख्या कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. 
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि  सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विविध घोषणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवून 600 किमी प्रति तास करण्यावर सरकारची नजर आहे. त्यासाठी अॅपलसारख्या जागतिक कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. तसेच देशातील सर्वात जास्त रेल्वे वर्दळ असलेल्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी नीती आयोगाने 18 हजार कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास  मंजुरी देण्यात आल्याचेही प्रभू यांनी सांगितले. हे काम झाल्यानंतर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढून 200 किमी प्रतितास होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 
अधिक वाचा(सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू )( पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू )( रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : सुरेश प्रभू )

 

"सहा ते आठ महिन्यांपूर्वी सरकारने रेल्वेचा वेग 600 किमीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. आम्ही अॅपलसारख्या कंपन्यांशी आधीपासूनच चर्चा करत आहोत. मात्र या विकासासाठी तंत्रज्ञानाची आयात केली जाणार नाही. तर ते देशातच विकसित केले जाईल,त्याबरोबरच भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी असे डबे विकसित करण्यात येत आहेत जे रेल्वेतील बिघाडाविषयी माहिती देतील," असे प्रभू म्हणाले.