शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

५५ टक्के तालुक्यांमध्ये नैऋत्य मान्सून वाढला, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरचे विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:34 IST

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे २०१२ ते २०२२ या काळात देशभरातील ५५ टक्के तहसील क्षेत्र किंवा तालुक्यांध्ये नैऋत्य मोसमी ...

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे २०१२ ते २०२२ या काळात देशभरातील ५५ टक्के तहसील क्षेत्र किंवा तालुक्यांध्ये नैऋत्य मोसमी पावसात १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली आहे.  स्वतंत्र विचार गट ‘द कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर’ने बुधवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासामध्ये भारतातील ४,५००हून अधिक तालुक्यांसाठी ४० वर्षांच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले.

यात असे आढळले की, ११ टक्के तालुक्यांमध्ये नैऋत्य मान्सूनसात घट झाली आहे. कमी पावसाची नोंद करणारे तहसील पर्जन्य-आधारित गंगेच्या मैदानी प्रदेशात, ईशान्य भारत आणि उच्च हिमालयीन प्रदेशात आहेत, ही क्षेत्रे भारताच्या कृषी उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामध्ये नाजूक परिस्थिती आहे. राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या पारंपरिकपणे कोरड्या प्रदेशात अभ्यास केलेल्या जवळपास एक चतुर्थांश तहसील क्षेत्रांत जून ते सप्टेंबर या कालावधीत ३० टक्क्यांहून अधिक पावसाची वाढ दिसून आली. 

यामुळे अचानक येताे पूर  अभ्यासात पावसाच्या नमुन्यातील बदलाचे श्रेय हवामान बदलाच्या वेगवान दराला दिले आहे. त्यात असेही आढळून आले की, या तहसीलमध्ये वाढलेली पर्जन्यवृष्टी ही वारंवार कमी कालावधीच्या, अतिवृष्टीच्या घटनांचा परिणाम आहे ज्यामुळे अनेकदा अचानक पूर येतो. उदाहरणार्थ, नैऋत्य मान्सूनमध्ये गेल्या दशकात (मागील ३० वर्षांच्या तुलनेत) ३१ टक्के तहसीलनी दरवर्षी चार किंवा अधिक दिवसांच्या मुसळधार पावसाची वाढ अनुभवली. भारतात ५२ टक्के निव्वळ लागवडीखालील क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे.   या अभ्यासात असेही आढळून आले की, नैऋत्य मान्सूनमध्ये घट झालेल्या एकूण तालुक्यांपैकी ८७ टक्के, बिहार, उत्तराखंड, आसाम आणि मेघालयमध्ये वसलेल्या सुरुवातीच्या मान्सून महिन्यांत पावसात घट झाली, जे खरीप पिकांच्या पेरणीसाठी महत्त्वाचे आहे.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसweatherहवामान