शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात दक्षिण भारत भाजपमुक्त झाला, मलिक्कार्जुन खर्गेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 20:26 IST

काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे. तर भाजपला ६५ जागांवर आणि जेडीएसला १९ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, या विजयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“हा एक मोठा विजय आहे. आम्हाच्यावर भाजप टीका करत होती की आम्ही काँग्रेसमुक्त भारत बनवू. परंतु आता भाजपमुक्त दक्षिण भारत झालाय हे सत्य आहे,” असं खर्गे म्हणाले. तुम्हाला सर्वांना असंच एकजुट व्हावं लागेल. तेव्हाच आपण ही लढाई जिंकू आणि तेव्हाच देश वाचवता येईल. जर लोकशाहीचं सरकार हवं असेल तर आपल्याला आणखी मोठी लढाई जिंकावी लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.“अधिक काळ गर्व राहत नाही. ही लोकशाही आहे आणि आपल्याला लोकांचं ऐकावं लागेल. जे आपल्याला मार्ग दाखवतात त्यांच्यासमोर झुकावं लागेल. हा कोणा एकाचा विजय नाही, राज्याच्या जनतेचा विजय आहे. त्यांनी निर्णय घेतला आणि निवडलंय. यासाठी आम्हाला १३६ जागा मिळाल्या. ३६ वर्षांनंतरचा हा मोठा विजय आहे,” असंही खर्गेंनी नमूद केलं.

निकालावर नड्डांचंही भाष्य

“भाजप कर्नाटकाच्या जनतेचा जनादेश नम्रतेनं स्वीकार करत आहे. कर्नाटकातील भाजपच्या मेहनती कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि आमच्यावर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप लोकांसाठी काम करत राहिल. तसंच सक्रियरित्या विरोधीपक्षाची भूमिका पार पाडेल,” असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे