शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'मणिपूर हिंसाचाराने देशाच्या आत्म्याला खोल जखम', सोनिया गांधींनी शांततेचे आवाहन करणारा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 19:58 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेश शेअर करून मणिपूरमध्ये शांततेचे आवाहन केले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. याद्वारे त्यांनी मणिपूरच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमधील लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अभूतपूर्व हिंसाचाराने आपल्या देशाच्या विवेकावर खोल जखमा केल्या आहेत. लोकांना घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले हे पाहून मला खूप दुःख झाले.

PM Modi In USA: योग भारतातून आला, खूप जुनी परंपरा, पेटंट मुक्त, पंतप्रधान मोदी UN मध्ये म्हणाले...

सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जवळपास ५० दिवसांपासून आपण एक मोठी मानवी शोकांतिका पाहिली आहे. या हिंसाचारामुळे राज्यातील हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या हिंसाचारात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती मी शोक व्यक्त करतो. शांततेने जगणारे आपले बंधू-भगिनी एकमेकांच्या विरोधात जात आहेत हे पाहून मन हेलावते, असंही गांधी म्हणाल्या. 

सोनिया गांधी म्हणाल्या, मणिपूरचा इतिहास सर्व जाती, धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा आणि विविध समाजाच्या असंख्य शक्यतांचा साक्ष देतो. बंधुभावाची भावना जोपासण्यासाठी प्रचंड विश्वास आणि सद्भावना आवश्यक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. एक चुकीचे पाऊल द्वेष आणि विभाजनाची आग पेटवण्यासाठी पुरेसे आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, मी मणिपूरच्या लोकांना, विशेषत: माझ्या धाडसी भगिनींना या सुंदर भूमीत शांतता आणि सौहार्दाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करते. एक आई म्हणून मला तुमची वेदना समजते आणि तुम्ही योग्य मार्ग काढशीला अशी मला आशा आहे. मला आशा आहे की पुढच्या आठवडे आणि महिन्यांत आम्ही विश्वासाच्या पुनर्निर्माणाच्या दीर्घ प्रवासाला सुरुवात करू. मला मणिपूरच्या लोकांवर अपार आशा आणि विश्वास आहे आणि मला माहीत आहे की एकत्रितपणे आपण या परीक्षेवर मात करू, असंही गांधी म्हणाल्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस