शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

थंडीपासून काहीसा दिलासा

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

नाशिक : गेल्या सप्ताहात तीन वेळेला राज्यातील सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने कुडकुडणार्‍या नाशिककरांना आज काहीअंशी दिलासा मिळाला. पारा ५ अंशवरून ७.५ इतका आल्याने हुडहुडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ६.४ आणि ७.५ अंश सेल्सिअस इतके कमी तपमान नोंदले गेले होते. राज्यातील हे सर्वात नीचांकी तपमान ठरले आहे. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा पारा घसरला आणि ५ अंशावर जाऊन पोहोचला. त्यामुळे सतत कडाक्याची थंडी सोसणार्‍या नाशिककरांना काही काळ दिलासा मिळाला. शुक्रवारी किमान ७.५ अंश सेल्सिअस तपमान असले तरी गारवा कमी असल्याने थंडी जाणवली नाही.

नाशिक : गेल्या सप्ताहात तीन वेळेला राज्यातील सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने कुडकुडणार्‍या नाशिककरांना आज काहीअंशी दिलासा मिळाला. पारा ५ अंशवरून ७.५ इतका आल्याने हुडहुडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ६.४ आणि ७.५ अंश सेल्सिअस इतके कमी तपमान नोंदले गेले होते. राज्यातील हे सर्वात नीचांकी तपमान ठरले आहे. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा पारा घसरला आणि ५ अंशावर जाऊन पोहोचला. त्यामुळे सतत कडाक्याची थंडी सोसणार्‍या नाशिककरांना काही काळ दिलासा मिळाला. शुक्रवारी किमान ७.५ अंश सेल्सिअस तपमान असले तरी गारवा कमी असल्याने थंडी जाणवली नाही.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासूनच नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. तपमानात सातत्याने चढ उतार झाला असला तरी नाशिक हे राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून नोंदले गेले. डिसेंबरपासून कडाक्याचा वाढलेला जोर कायम आहे. जानेवारीतही नाशिककरांना कडाक्याची थंडी सोसावी लागत आहे. या थंडीचा परिणाम द्राक्षपिकावर होऊ लागला आहे. शेतकर्‍यांना द्राक्ष पीक वाचविण्याची चिंता लागली आहे. विशेषत: निफाड तालुक्यातील शेतकरी द्राक्षपिकाच्या नुकसानीमुळे चिंतेत आहेत.