शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

"काही तरी मोठं घडणार...!" एस जयशंकर यांची मोठी भविष्यवाणी; चीनलाही थेट मेसेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 21:30 IST

...यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दोऱ्यानंत, पुढील दोन वर्षांत होणाऱ्या काही बदलांसंदर्भात भाष्य केले.

हे चांगले आहे की वाईट, हे मी सांगत नाही... मी केवळ काय होणार याचा अंदाज लावत आहे आणि मला वाटते, आगामी काळात काही तरी मोठे घडणार आहे. अशी भविष्यवाणी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली आहे. ते गेल्या आठवड्यात  म्युनिक सुरक्षा परिषदेनंतर, दिल्लीस्थित थिंकटँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दोऱ्यानंत, पुढील दोन वर्षांत होणाऱ्या काही बदलांसंदर्भात भाष्य केले.

परराष्ट्रमंत्र्यांच्या बोलण्यावरून असे दिसते की, भारत जगभरात चीनचे वाढते वर्चस्व आणि आक्रमकता कमी करण्यासाठी व्यापक सहमती बनविण्याचा प्रयत्न करत आहे. जयशंकर म्हणाले, "नियमांवर आधारित व्यवस्था असो अथवा बहुपक्षीय संघटना असो, चीन त्याचा सर्वाधिक फायदा घेत आहे. आपण सर्वजण यावर सहमत आहोत. आम्ही तर असेही म्हणतो की, आपण यावर तोडगा शोधायला हवा. कारण दुसरा पर्याय आणखीनच वाईट आहे. मात्र, करावे तर काय करावे, याचा विचार मी करत आहे."

कसे कमी होणार चीनचे वर्चस्व - आशिया खंडातील चीनचे वर्चस्व कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळणे. भारत गेल्या अनेक दशकांपासून यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र चीन त्यात सतत्याने अडथळा निर्माण करत आहे. महत्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी चार सदस्यांनी भारताच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळाले, तर आशिया खंडातील चीनचे वर्चस्व कमी होण्यास मदत होईल.

मात्र, हे होईपर्यंत, QUAD अधिक सक्रिय झालेले नक्कीच भारताला बघायला आवडेल. क्वाड हे ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा एक राजनैतिक आणि लष्करी समूह आहे. याचा मुख्य उद्देश इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा प्रभाव आणि आक्रमकता रोखणे असा आहे.

७० वर्षीय जयशंकर म्हणाले, "या सरकारने (डोनाल्ड ट्रम्प) आपले पहिले परराष्ट्र धोरण क्वाडसह सुरू केले, हे पाहून मला आश्चर्य वाटले. क्वाडमधील सर्वात चांगली गोष्ट कोणती असे तर, त्यासाठी कोणताही खर्च नाही. प्रत्येकजण येतो, त्यांचे बिल भरतो, सर्वजण समान आहेत." 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत