शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काेणी अचानक किंचाळतो, कोणी हसतो! रेल्वे अपघातातग्रस्तांना बसला जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 14:32 IST

ओडिशा रेल्वे अपघातातील ४० जखमींना बसला जबर धक्का

बालासोर: ओडिशातील तिहेरी रेल्वेअपघातातील जखमी प्रवाशांपैकी काहींना मोठा धक्का बसला आहे. यातील कोणी झोपेतून दचकून उठतो. कोणी उगीचच किंचाळू लागतो. काही हसू लागतात, तर काही हमसून हमसून रडतात. काहींची तर झोपच गायब आहे.

या प्रवाशांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे हे दृश्य आता नित्याचे झाले आहे. हे लोक ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने’ (पीटीएसडी) पीडित आहेत. मोठा धक्का बसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

समुपदेशनासाठी ४ पथके

अशा जखमींचे समुपदेशन करण्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ याशिवाय एक सामाजिक कार्यकर्ता आणि जखमींच्या एक किंवा दोन नातेवाइकांचा समावेश असतो. हे पथक जखमींच्या मनातील दहशत दूर करण्याचा प्रयत्न करते.

फेरफारवर तपास केंद्रित

सीबीआयने स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीत करण्यात आलेल्या फेरफारवर तपास केंद्रित केला आहे. ही यंत्रणा कोणत्याही रेल्वेचा मार्ग ठरवते. कोरोमंडल एक्स्प्रेस मॅन्युअली सिग्नलला बायपास करून लूप लाइनवर पाठविल्याचा संशय आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. यशवंत महापात्रा यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. ते घाबरले आहेत. अपघातांतून वाचलेल्यांच्या मनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यांना त्यांच्या नैसर्गिक स्थितीत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात