शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:45 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्या लोकांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अशा लोकांवर मोदी यांनी जोरदार टीका केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपल्या जवानांच्या धाडसाचे देशवासियांना अभिमान वाटत आहे, तर दुसरीकडे अशी माणसे एअर स्टाइकवर शंका घेऊन पाकिस्तानाला तसेच दहशतवाद्यांना फायदा होईल अशी वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याने सध्या पाकिस्तान दबावाखाली आहे. त्यावेळी या माणसांच्या वक्तव्यावरून जगभरातील देशाची वाईट प्रतिमा निर्माण होत आहे. देशाची सव्वाशे करोड जनता एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला जावा अशी इच्छा ठेवते. याच इच्छेच्या जोरावर मी दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

 

काश्मिरींना  मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा 

कानपूर येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथील काश्मिरींना मारहाण घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. सध्या देशाचा ऐक्य राखणं महत्त्वाचे आहे. मात्र काही माथेफिरू लोक काश्मिरींना मारहाण करत आहेत. ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या प्रत्येक ठिकाणी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिल्या. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान